बस्स आत्ता राहूल गांधी आणि मोदींची अशी भेट झाली तर जगात शांतीच शांती नांदेल.
भांडण करण ही मानव जातीची मुळ प्रेरणा आहे. माणसं एकमेकांशी भांडतात. आपण माकडं होतो तेव्हा चिंपाझी आणि गोरिला सोबत भांडलो त्यातूनच आपण माणूस झालो यावर आमचा विश्वास आहे.
थोडक्यात काय तर भांडल पाहीजे.
लहानपणी आपल्या आईनं आपल्याला कितीही…
Read More...
Read More...