Browsing Tag

शरद पवार

केतकी चितळेवर कोणती कारवाई होणार ; सोशल मिडीयावर व्यक्त होताना कायदा काय सांगतो.

केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टमुळे सध्या सोशल मिडीयाचं वातावरण तापलं आहे. काल दिनांक 13 मे च्या रात्री 8 वाजण्याच्या सुमारास केतकी चितळेच्या फेसबुक अकाऊंटवरून राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात पोस्ट केली. या…
Read More...

मोहाची दारू भले बदनाम असली तरी आदिवासी या दारूला पोषक वाईन म्हणतात

गेल्या आठवड्यापासून आपल्या राज्यात एकच विषय चर्चेत आहे, तो म्हणजे सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन मिळणार. आता हा निर्णय प्रत्यक्षात यायला अजून किती वेळ लागणार हे अजून तरी निश्चित नाही. जेव्हापासून राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये…
Read More...

बंडातात्या कराडकरांनी एकदा राज्य सरकारने केलेली पद्मश्रीची शिफारस नाकारली होती

सद्या राज्याच्या राजकारणात ज्येष्ठ कीर्तनकार हभप बंडातात्या कराडकर यांच्यावरून बराच वाद पेटला आणि म्हणायला तसा शांत झाला....म्हणजेच म्हणण्यापुरताच शांत झाला असला तरी चर्चा अजून तात्यांचीच आहे.  बंडातात्या कराडकर यांनी नेत्यांची मुलं…
Read More...

सुशील कुमारांचं मुख्यमंत्रीपद गेलं पण विलासरावांनी त्यांच्यासाठी खास विमान पाठवलं..

विलासराव देशमुख आणि सुशील कुमार शिंदे. महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री. समकालीन नेते असलेले हे दोघेही दिग्गज. मात्र राजकारण्यांमध्ये दुर्मिळ असलेली जिवाभावाची मैत्री या दोघांमध्ये होती. खुर्चीसाठी एकमेकांचे पाय खेचणाऱ्या जमान्यात तर…
Read More...

शरद पवारांना पंतप्रधान करण्याच्या तयारीला लागलेला राष्ट्रमंच काय आहे ?

मोदी सरकारच्या धोरणांविरोधात राष्ट्र मंचाची मंगळवारी म्हणजेच उद्या दुपारी चार वाजता दिल्लीतील शरद पवार यांच्या घरी बैठक होणार आहे आणि विशेष, या महत्वपूर्ण बैठकीला यशवंत सिन्हा आणि शरद पवार तसेच संजय सिंग यांच्यासह इतर काही नेते, आम आदमी…
Read More...

दरबारातून सत्तेवर कंट्रोल ठेवणारं छत्रपती घराणं निवडणुकीच्या रणांगणात आलं कसं?

एका बाजूला खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारविरोधात आंदोलनाची हाक देत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात संभाजीराजेंचे वडील श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली आहे. अजित पवारांच्या…
Read More...

बी टीम म्हणून हेटाळणी केली आणि आता काँग्रेस वंचितला हात पुढे करतेय. कसा झाला हा बदल?

महाराष्ट्राच्या राजकारणचं घोडं चौफेर उधळलय. कोण काय करतंय, काय बोलतंय कशाचा कशाला ताळमेळ लागेना. हल्ली हल्ली हे राजकारण विकेंडच्या बैठकीसारखा वाटायला लागलंय. म्हणजे समजायला थोडा वेळ लागतोय, सुरुवातीला सगळं अंधुक अंधुक, नंतर एकदा का रक्तात…
Read More...

हे एकच कारण होत ज्यामुळे वाद होऊनही दादा डी वाय पाटलांच्या पाठीशी उभे राहिले

मागे काही दिवसांपूर्वी शिक्षणसम्राट माजी राज्यपाल डी वाय पाटलांनी वयाच्या ८४व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकारणात सक्रीय होण्याचा संदेश दिला. त्यांच्या या येण्यामागे शरद पवारांची खेळी आहे असं म्हटलं जात होतं.  पुढे…
Read More...

फक्त चांगुलपणा पायी यशवंतराव चव्हाणांनी दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी गमावली.

देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तरच्या वर वर्षे झाली तरी महाराष्ट्राच्या वाट्याला पंतप्रधानपद कधी आले नाही. अगदी केंद्रपातळीवर कधी नाव देखील ऐकलं नव्हतं असे एच.डी.देवेगौडा सुद्धा पंतप्रधान बनले मात्र देश गाजवणारे मराठी नेते या बाबतीत मात्र…
Read More...