कोल्हापूरमध्ये चर्चा आहे “आमच ठरलंय !”
कोल्हापुरच राजकारण म्हणजे ब्रम्हदेवाला पण कोड्यात टाकणारी गोष्ट झाल्या. आमच्या इथ साधे वाद हुत न्हाईत. एकदम दिल्ली हलवणारे वाद हुत्यात. इथं पक्षाचं राजकारण कमी आणि गटाचं राजकारण मोठ हाय. दुधसंघ, साखर कारखान्यावरण होणारी भांडण कुठल्या…
Read More...
Read More...