Browsing Tag

सीताराम केसरी

कलमाडींच्या विजयासाठी वाजपेयींनी पुण्यात जंगी सभा घेतली पण…

भिडू निवडणुका आल्या आहेत. अजून उमेदवारी जाहीर होतीय. तोवर उमेदवारांची लगीनघाई उडालेली आहे. दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींचे मन वळवणे, ऐनवेळी तिकीट मिळत नसेल तर विरोधी पक्षात काही होतंय का खडा टाकणे हे सध्या चालेलं आपण पाहतोय. दिवसागणिक गणिते…
Read More...

४८ प्रवाशांना वाचविण्यासाठी अटलजी केमिकल बॉम्ब असलेल्या प्लेनमध्ये घुसले होते !

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आज आपल्यात नसले, तरी त्यांचे एका पेक्षा एक किस्से मात्र मागे आहेत. त्यांचा असाच एक किस्सा भाजपचे ज्येष्ठ नेते लालजी टंडन यांनी अटलजी गेल्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता.…
Read More...

पंतप्रधान बनण्यासाठी दोन सरकारं पाडली, पण तरीही पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली !

राष्ट्रीय राजकारणात सक्रीय असलेल्या प्रत्येक नेत्याचं स्वप्न असतं ते म्हणजे आयुष्यात एकदा का होईना पण देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान व्हायचं. त्यासाठीच मग डाव-प्रतिडाव टाकले जातात, राजकारणाच्या सारीपाटावर अनेकांचे बळी दिले आणि घेतले…
Read More...