पंतप्रधान बच्चनला भेटायला आल्या, पण संपात रखडलेल्या गिरणी कामगारांना नाही…
प्रत्येक सच्च्या मुंबईकराच्या आयुष्यात गिरणी कामगारांच्या संपाचं महत्त्वाचं स्थान आहे. मुंबईतल्या कित्येक घरांना या संपानं जखम दिलीये आणि कित्येक घरांना पुसता न येणारा ओरखडा.
Read More...
Read More...