Browsing Tag

bol bhidu kisse

भूमिका मोठी असो किंवा छोटी, सिनेमाचं जिगसॉ पझल शिव सुब्रमण्यम यांच्याशिवाय अपूर्ण राहील…

तुम्ही टू स्टेट्स बघितलाय? त्यात एक सिन आहे. आलिया भटच्या प्रेमात खच्ची झालेला अर्जुन कपूर तिच्या घरच्यांकडे पोरीचा हात मागतो. विषय डीप असतो, कारण आलिया भटचे पिक्चरमधले पप्पा लय खडूस असतात आणि कोथरूडमधले आजोबा लाजतील इतक्या कडक शिस्तीचे पण.…
Read More...

एकच पेग, एकच क्वॉटर असं नसतंय…किती पेग दारू पिली तर शरीराला झेपतंय ते समजून घ्या…

तुम्ही म्हणाल भिडू कसला भारीये...दारुचा विषय घेऊन आलाय. पण तरी कसंय बसणं हा वेळ, काळ, स्थळ, वार या सगळ्याच्या पलीकडं गेलेला विषय आहे. दारू पिऊ नये या ठाम मताचे आम्ही असलो, तरी दारुवर बोलू नये असं नियमांच्या पुस्तकात कुठंच लिहिलेलं नाय.…
Read More...

अर्जुन तेंडूलकरवरुन आठवलं, रोहन गावसकरचं नेमकं काय झालं…?

आपल्या पाठीमागं मोठं आडनाव असणं किंवा लय मोठी बॅकिंग असणं नेहमीच फायद्याचंच ठरतं असं नाही. बऱ्याचदा या आडनावाचं प्रेशर इतकं असतं, की लोकं तुमची छोट्यातली छोटी चूकही पार आयुष्यभर लक्षात ठेवतात. तुम्ही काय चांगलं करता, यापेक्षा जास्त लक्ष…
Read More...

राहुल द्रविडला ‘द वॉल’ हे नाव बॅटिंगमुळं नाही तर, जाहिरातीमुळं पडलं होतं…

राहुल द्रविड. भारतीय संघातलं सगळ्यात गुणी नाव. आजही कित्येक जणांना आवडता प्लेअर कोण? हे विचारलं, तर सचिन, विराट, धोनी यांच्या आधी नाव येतं राहुल द्रविडचंच. शांत स्वभाव, आकृतीबद्ध वाटावी अशी सुंदर बॅटिंग आणि त्याचं मैदानाबाहेरचं वागणं. या…
Read More...

पेपरमधली जाहिरात वाचून फास्ट बॉलर बनायला गेलेला कार्यकर्ता म्हणजे टिनू योहानन

केरळ, गॉड्स ओन कंट्री. हिरवळीनं नटलेला निसर्ग, शांत समुद्र, मोहात पाडणारं वातावरण अशी सगळी केरळची ओळख. केरळ आणि क्रिकेट हे सोबत उच्चारलं तर डोळ्यांसमोर तीन जण येतात, राडा किंग शांताकुमारन श्रीशांत, संघात आत-बाहेर करणारा संजू सॅमसन... तिसरं…
Read More...

आता बारक्या पोरांसाठी पण हेल्मेट कम्पल्सरी केलंय, पण पुणेकरांना हेल्मेट खरंच आवडत नाय का?

चितळे बंधू, शनिवारवाडा, प्रतिसमुद्र खडकवासला, प्रति मरीन लाईन्स नदीपात्र, बाकरवडी, आयटी पार्क, नवीकोरी मेट्रो हे सगळं ऐकल्यावर पुणेकरांची छाती फुगते. अस्सल पुणेकर माणूस जगात कुठल्याही विषयावर बोलायला ऐकत नाही. तुम्ही काहीही विचारा…
Read More...

किरीट सोमय्यांनी दाखवलेली चप्पल मार्केटमध्ये येण्यामागं मोठा इतिहास आहे

सध्या राज्यात कशावरुन कल्ला सुरू असेल, तर पत्रकार परिषदा. दिवसाला किमान दोन पत्रकार परिषदा फिक्स होतात. एका पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाच्या नेत्यावर आरोप करतो, मग त्याला उत्तर मिळतं. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर आपली बाजू कशी…
Read More...

गांधीजींना भिक्षा देण्यासाठी टागोरांनी घरी आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं नाकारलं होतं

मोठी लोकं उगाच मोठी होत नाही. त्यांच्या कर्मावरून त्यांनी तो मान मिळवलेला असतो. कुणालाही काहीही बोलण्याअगोदर आपल्या आचरणात ती गोष्ट आहे का? याकडे तर खूप बारीक लक्ष ठेवतात. कारण ते जाणत असतात की आदर्श बनणं म्हणजे किती मोठी जबाबदारी असते ते!…
Read More...

पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घ्यायचा ट्रेंड आणणाऱ्या भुवनेश्वर कुमारसोबत राजकारण झालं काय?

भारतात फास्ट बॉलर्सच तयार होत नाहीत, या टीकेला सगळ्यात आधी कुणी उत्तर दिलं असेल कपिल देव आणि जवागल श्रीनाथ यांनी. त्यांची परंपरा पुढं लय जणांनी चालवली. झहीर खान तर कित्येक वर्ष भारताचा हुकमी एक्का होता. भारताचा हा वाघ जस जसा थकला, तस तसं…
Read More...