Browsing Tag

bol bhidu maharashtra farmers

तेलंगणात शेतकऱ्यांना २४ तास ते पण फुकट वीजपुरवठा केला जातोय : तेलंगणा मॉडेल

बळीराजासमोर कोणतंही सीजन असो संकट ते असतंच. शेती म्हणजेच रिस्क घेण्याची तयारी. नैसर्गिक समस्यांव्यतिरिक्त शासननिर्मित समस्याही त्यात असतात. अशीच एक समस्या म्हणजे वीज समस्या. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केवळ ८ तास वीजपुरवठा केला जातो. तोही…
Read More...

एक मिनिट इकडेही लक्ष द्या, महाराष्ट्राच्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकरी आणि विजेचा आहे

जगाचा पोशिंदा शेतकरी हा वर्षभर कोणत्या ना कोणत्या संकटाना सामोरं जात असतोच.  वातावरणातील बदलामुळे येणाऱ्या नैसर्गिक संकटांचा समावेश तर यात आहेच, त्याचबरोबर मानवनिर्मित संकटं सुद्धा काही कमी नाहीत. सध्या राज्यभरातील शेतकरी विजेच्या संकटामुळे…
Read More...

संतप्त शेतकरी कुठे महावितरणच्या कार्यालयात साप सोडतायेत तर कुठे आग लावतायेत

जगाचा पोशिंदा शेतकरी हा वर्षभर कोणत्या ना कोणत्या संकटाना सामोरं जात असतोच.  वातावरणातील बदलामुळे येणाऱ्या नैसर्गिक संकटांचा समावेश तर आहे त्याचबरोबर मानवनिर्मित संकटे सुद्धा काही कमी नाहीत. सध्या राज्य भरतील शेतकरी विजेचा संकटामुळे फार…
Read More...