थंडी सहन होईना म्हणून चीननं भारताच्या बॉर्डरवर रोबो आर्मी उभी केलीये
सध्या कडाक्याच्या थंडीचा मोहोल आहे. रात्रीचा आणि सकाळचा विषय तर सोडाच पण भर दुपारी सुद्धा स्वेटर घालून बसायची वेळ आलीये. आता आपल्या इथंच एवढी बेक्कार अवस्था आहे. तर काश्मिरात आणि लडाखमध्ये काय असेल याचा साधा विचार करून सुद्धा कापरं भारतयं.…
Read More...
Read More...