वीर गंगा नारायण सिंह यांनी केलेल्या चुआडच्या बंडामुळे इंग्रज नाकीनऊ आले होते….
अमर शहीद वीर गंगा नारायण सिंह यांना भूमिज बंडाचे नायक म्हटले जाते. 1767 ते 1833 पर्यंतच्या 60 वर्षांहून अधिक काळ ब्रिटिशांविरुद्ध भूमिजांनी केलेल्या उठावाला भूमिज बंड असे म्हणतात. इंग्रजांनी याला 'गंगा नारायणचा हंगामा' असे म्हटले आहे तर…
Read More...
Read More...