गुजरातमधलं धरण आटलं आणि कितीतरी वर्षांनंतर गायकवाड किल्ला वर आला
दक्षिण गुजरातमधील तापी जिल्ह्यात असलेल्या उकई धरणात कमी पाणी आल्याने उकईचा पाण्याखाली बुडालेला गायकवाडी किल्ला १९ वर्षांनंतर पुन्हा एकदा दिसू लागला आहे. यंदा वाढत्या उन्हामुळे आणि पाणीटंचाईमुळे उकाई धरणातील पाणीसाठा सातत्याने कमी होत होता,…
Read More...
Read More...