बाता लय जणांनी मारल्या, पण काश्मिरात जमीन फार कमी लोकांनी घेतली
तारीख होती ५ ऑगस्ट २०१९. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम ३७० रद्द करत असल्याची घोषणा केली. त्यावेळी सगळ्या भारतात वेगवेगळे मेसेजेस फिरायला सुरू झाले. त्यातला सगळ्यात पॉप्युलर मेसेज होते दोन. आता…
Read More...
Read More...