बाबासाहेब आंबेडकरांवर दगडफेक झाली, ते रक्तबंबाळ झाले पण मागे हटले नाहीत.
बाबासाहेबांनी १३ ऑक्टोबर १९३५ ला येवला इथं धर्मांतराची घोषणा केली. त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी म्हणजे १३ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
धर्मांतरासाठी १९३५ ते १९५६ हा कालखंड आंबेडकरांसाठी काही सोप्पा नव्हता. प्रचंड संयम,…
Read More...
Read More...