चंद्रपुरच्या लोकांनी मुख्यमंत्र्यांना सोन्यात तोललं आणि ते पैसे ६२ च्या युद्धासाठी पाठवले
शाळेत देशभक्तीपर गीत सादर करतांना १९६२ च्या भारत चीन युद्धावर आधारित अनेक कविता आपण गायल्या आहेत. या कवितांमध्ये कवी राजा मंगसुळीकरांनी यशवंतराव चव्हाणांवर लिहिलेली प्रसिद्ध कविता आजही सर्वांच्या ओठांवर आहे..
हिमालयावर येता घाला सह्यगिरी…
Read More...
Read More...