Browsing Tag

Maharashtra Political Crisis

चंपासिंग थापा ; शिंदेना फायदा नसणारी लोकं ठाकरेंना का सोडून चाललीयेत ?

जवळपास ४०-४२ वर्षांपूर्वी एक चंपासिंग थापा नावाचा पोरगा गोरेगावात लहान-मोठी कामे करून पोट भरायचा. त्याची भांडुपचे नगरसेवक के.टी थापा यांच्या सोबत ओळख होती. असंच एक दिवस तो नगरसेवकांसोबत मातोश्रीवर आला. बाळासाहेब ठाकरेंना तो पहिल्यांदा भेटला…
Read More...

सुप्रीम कोर्टाच्या लढाईत ‘शिंदे गट’ हरला तर महाराष्ट्रात काय होणार?

सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या राजकीय संघर्षाची केस सुरुये..तारीख पे तारीख करत हे प्रकरण प्रत्येक सुनावणीत वेगळं वळण घेतंय. ठाकरेंच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी हे बाजू मांडतायेत. तर शिंदे गटाकडून हरिश…
Read More...

संजय राऊत म्हणतायेत महाराष्ट्रात “सत्ताबदल” होणार…पण कोणत्या आधारावर ?

गेल्या आठवडा भरातल्या राजकीय घडामोडी पाहिल्यास समजून येईल कि, विरोधी पक्षातील नेते एक स्टेटमेन्ट दाव्यानिशी करतायत ते म्हणजे..."महाराष्ट्रात लवकरच सत्तापरिवर्तन होणार". राजकीय नेत्यांची विधानं ही फक्त बोलण्यापूरती असतात असंही आपल्याला…
Read More...

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूका लागल्याच तर ‘एकाला’ फायदा तर ‘दुसऱ्याचं’…

आजच्या घडीला सर्वात मोठा प्रश्न - राज्यात मध्यावधी निवडणूक होणार का ? आणि या प्रश्नाचं निमित्त म्हणजे राजकीय नेत्यांची वक्तव्य.  उद्धव ठाकरेंनी तर बंडखोर आमदारांना आणि भाजपला ओपन चॅलेंज दिलंय कि,  हिंमत असेल तर राज्यात मध्यावधी निवडणूका…
Read More...

बहुमत झालं सत्ता आली…..मात्र या ५ गोष्टी शिंदे-फडणवीस सरकारचं भविष्य ठरवणार

बहुमत झालं, सरकार आलं.. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले.  आत्ता कसं सुरळीत होईल असं वाटत असतानाच शरद पवारांनी मध्यावधी निवडणूकांच स्टेटमेंट करून पुढच्या राजकारणाची एक झलक दाखवली. मात्र फक्त मध्यावधी निवडणूका…
Read More...

विधानसभेला नवीन अध्यक्ष मिळाले तर झिरवळांनी घेतलेले जुने निर्णय बदलतील का ?

अखेर विधानसभेला अध्यक्ष मिळाले !  नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त होते. त्या रिक्त जागेवर शिवसेना ते राष्ट्रवादी त्यांनंतर भाजप असा राजकीय प्रवास करणारे राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. मधल्या काळात विधानसभेला अध्यक्ष…
Read More...

वस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…

असं म्हणतात की वस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून ठेवतो. का तर जेव्हा कधी आपला चेला स्वत:ला वस्तादापेक्षा मोठ्ठा समजू लागेल तेव्हा या चेल्यालाच धोबीपछाड देता यावं म्हणून…  आत्ता ही गोष्ट सांगण्याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची…
Read More...

शिवसेना महाविकास आघाडीत गेल्याने नाराज होऊन राजीनामा देणारा तो पहिला शिवसैनिक ठरला होता…

एकनाथ शिंदे गटाच्या बंडाला आता आठवडा उलटून गेलाय. हा बंडखोर गट आजही याच वर ठाम  आहे ते म्हणजे, "महाविकास आघाडीतून बाहेर पडा आणि भाजप सोबत सरकार स्थापन करा". हा गट वारंवार सांगतोय कि आमचं हिंदुत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आहे आणि…
Read More...