Browsing Tag

marathi news

भावाला आत्ता ऑक्सिजन सपोर्ट लागतोय, पण आपल्या एका पिढीला हातभार त्यानंच लावलाय…

एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतोय, केस, दाढी पिकलेल्या माणसाला ऑक्सिजनचा पाईप लावलाय, डॉक्टर म्हणतायत आजारपण जड आहे, आपला आणि त्या माणसाचा बांधाला बांध नाही, पण कुठं ना कुठं जीव हळहळतोय... कारण माणूस आहे ललित मोदी. ललित मोदीमुळं लास्ट…
Read More...

अखेरच्या श्वासापर्यंत शंभू महाराजांची साथ न सोडणारे ‘कवी कलश’ कोण होते?

इतिहासकारांनी बखरकारांनी सर्वात जास्त अन्याय केलेली व्यक्ती म्हणजे कवीराज कलश. छत्रपती संभाजी महाराजांना अखेरच्या क्षणापर्यंत साथ दिलेल्या कवी कलशाची गेल्या काही वर्षापर्यंत बरीच बदनामी करण्यात आली. त्यांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचू दिला…
Read More...

जातीआधारित जनगणना करण्याची मागणी का आणि कशासाठी करण्यात येतेय…?

नुकतीच बिहार विधानसभेमध्ये जातीआधारित जनगणनेच्या प्रस्तावास मंजूरी देण्यात आली. बिहार राज्य केंद्राकडे जातीआधारित जनगणना करण्यात यावी म्हणून मागणी करणार आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र सरकार देखील जातीआधारित जनगणना व्हावी म्हणून केंद्राकडे…
Read More...

४० पैसे प्रती एकराने मुंबईत जमीन घेणाऱ्या हिरानंदानी यांच्याकडे किती रुपये आहेत..?

खरं सांगू आत्ता माझ्या खिश्यात पन्नास रुपये आहेत. तरिही मी हिरानंदानी या माणसाकडे किती पैसा आहे सांगू शकतो. माणसाला असा कॉन्फिडन्स असला पाहीजे. आज सकाळीच bolbhidu1@gmail.com या आमच्या हक्काच्या मेल आयडीवर पुरषोत्तम पाटील या मुलाने प्रश्न…
Read More...

एक रिक्षावाला नाचत होता आणि सलमान माधुरी अनिल कपूर त्याचे बॅकग्राउंड डान्सर बनले होते.

कुठल्याशा तरी चनलवरील डान्स शो. थीम होती तीन पिढ्यांचे डान्सर आपली नृत्यकला सादर करतील. माधुरी दीक्षित या शोची जज होती. पहिलाच एपिसोड होता आणि सलमान खान, अनिल कपूर जॅकलीन फर्नांडीस रेस-३ या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आले होते. वेगवेगळे…
Read More...

नोबेल पुरस्कार मिळवणारे सी.व्ही.रमण मुलींना कॉलेजमध्ये ॲडमिशन देण्याच्या विरोधात होते.

एकोणिसाव्या शतकात मुलीना चूल आणि मुल एवढ्या पुरत बांधल गेलेलं होतं. मुलीना शिकवणे त्यांना नोकरीला जाऊ देणे हे कमीपणाच लक्षण समजल जायचं. मध्ययुगीन रूढी परंपरानी स्त्रियांना जखडून टाकलं होतं. अशातच महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या…
Read More...

पददलित समाजातून आलेला हा मुलगा भारताचा १०० विकेटस घेणारा पहिला फास्टर बॉलर ठरला !

गोष्ट आहे सत्तरच्या दशकातली. तेव्हा भारताकडे बॉलर म्हणजे स्पिनर असायचे. फास्टर बॉलर नव्हतेच. असायचे ते मिडीयम पेसर. त्यांचा वापर बॉलची चमक घालवण्यासाठी व्हायचा. अशा काळात एक बॉलर आला ज्याच्या बाउन्सरची भीती ऑस्ट्रेलियन फलंदाजांची झोप…
Read More...

खरच, भवानी मातेने शिवरायांना भवानी तलवार दिली होती का..?

भवानी तलवार. महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि प्रसंगी राजकारणाचा ठरलेला विषय. राजकारणाचा का? तर ज्या भवानी तलवारीच्या साक्षीने स्वराज्य स्थापन झालं ती तलवार इतिहासातून गायब झाली. तिचे मुळ वर्णन ठामपणे सांगता येत नाही. वेगवेगळ्या…
Read More...

कित्येक परदेशी ब्रँड आले पण भारतातील पहिली वेफर्स कंपनी त्यांच्या नाकावर टिच्चून उभी आहे…

स्वातंत्र्यानंतरचा काळ, पुण्यातला कँम्प म्हणजे एक छोट इंग्लिश गाव होतं. इंग्रज गेले मात्र जाताना आपली वसवलेली छावणी इथे सोडून गेले. ब्रिटीशपद्धतीच्या इमारती. आधुनिक पेहरावात वावरत असलेल्या आंग्ल भाषा बोलणाऱ्या पोरीबाळी, मार्झओ रीन सारखी…
Read More...

माहेरची झुबेदा मुजावर सासरी येवून आशा गवळी झाली

मुंबईच्या डॉनच्या बाबतीत दोनच गोष्टी घडत गेल्या. दाऊद इब्राहीम, राजू पुजारी, अबु सालेम यांसारखे डॉन देश सोडून पळाले. अरुण नाईक, सदा पावळे, नारी खान यांच्यासारखे डॉन पोलीसांच्या चकमकीत मारले गेले. या दोन्ही गोष्टी मुंबईच्या डॉन लोकांसोबत घडत…
Read More...