Browsing Tag

narendra modi

देशात विदर्भासह वेगळ्या ७५ राज्यांची मागणी होतेय…आणि त्यामागची कारणं म्हणजे..

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झालीत...देश आझादी का अमृत महोत्सव साजरा करतोय.  देशात लोकसंख्या वाढतेय. १३० कोटी जनतेचा देश झालाय. देशात २९ राज्य आहेत. पण या २९ राज्यांचे ७५ नवीन लहान राज्य तयार करावेत आणि त्याची सुरुवात विदर्भापासून…
Read More...

पंतप्रधानांनी ज्या स्टॅचूचं उदघाटन केलं, ते संत नेमके आहेत तरी कोण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संत रामानुजाचार्य यांच्या १००० व्या जयंतीनिमित्त 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी' चं उदघाटन केलं. हैदराबादमधला संत रामानुजाचार्य  यांचा हा स्टॅच्यू जगातला सगळ्यात मोठा सीटिंग स्टॅच्यू असल्याचं म्हटलं जातंय, ज्याची…
Read More...

स्वातंत्र्यानंतर भारतात एनसीसीची स्थापना करण्यामागेही मोठं कारण होतं

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नॅशनल कॅडेट कॉर्प्सच्या म्हणजेच एनसीसीच्या एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. दिल्लीच्या करिअप्पा परेड ग्राउंडवर हा कार्यक्रम पार पडला होता. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना संबोधित करताना मोदींनी सांगितलं…
Read More...

राजीव गांधींच्या परदेशातील भाषणात घोळ झालेला पण ते डगमगले नाहीत..!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूरसंवादाद्वारे भाषण देत होते. तसं तर मोदींच्या भाषणाची तारीफ होत असते. मात्र मोदी बोलत होते आणि अचानक त्यांचा टेलिप्रॉम्प्टर बंद पडला. त्यामुळे पंतप्रधान…
Read More...

अभिनेत्यांसाठी शोध लागलेल्या टेलिप्रॉम्प्टरचा खरा फायदा करून घेतला नेत्यांनीच

भारतीय राजकरणात उत्कृष्ट भाषणशैली असलेल्या नेत्यांची मोठी परंपरा आहे. जवाहरलाल नेहरू,अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं आजही आपण ऐकतो. पुढं एखादी टिपण असायचा किंवा कधी तेही नसायची आपल्या नुसत्या ओघवत्या वाणीनं हे…
Read More...

अपघातानंतर मदत करणाऱ्यांची पोलिसांच्या त्रासातून सुटका झाली ती इंदू मल्होत्रा यांच्यामुळेच

पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींच्या तपासणीची जबाबदारी दिलेल्या इंदू मल्होत्रा यांच्यावर देण्यात अली आहे
Read More...

कित्येक दशकांपूर्वी स्वामी विवेकानंद यांनी धर्म संसदेत केलेले भाषण आजही लागू होते.

दिवस २० सप्टेंबर १८९३. स्थळ शिकागो. निमित्त होते जागतिक धर्म संसदेचे....याच विश्व धर्म संसदेत सलग चार दिवस स्वामी विवेकानंद यांनी हजेरी नोंदवली होती आणि चौथ्या दिवशी त्यांनी एक आपले ऐतिहासिक भाषण दिले होते....ज्या भाषणामुळे संपूर्ण जगभरात…
Read More...

कोण आहेत पुण्याचे दोशी ज्यांचं मोदींपासून एलिझाबेथ राणीपर्यंत सगळ्यांनीच कौतुक केलयं.

भारतात कलेची आणि कलाकारांची कमी नाही. त्यामुळेच आपला देश आपल्या अनोख्या कलेच्या वारश्यासाठी  देखील ओळखला जातो. ज्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील नेहमीच घेतली जाते. यातलचं सध्याचं उदाहरण म्हणजे प्रसिद्ध भारतीय वास्तुविशारद बाळकृष्ण…
Read More...

जगभरात गाजलेलं टिकैतांच्या वडिलांचं आंदोलन अचानक कसं संपलं?

केंद्रानं आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या वर्षभरापासून शेतकरी आंदोलन सुरू होतं. एकूण 42 संघटनांच्या नेतृत्वात जवळपास 40,000 शेतकरी दिल्लीच्या सीमेवर हे कायदे सरकारने रद्द करावेत, ही मागणी करत आंदोलनाला बसले होते. यादरम्यान…
Read More...

मिळुनी सात जणी! मोदींच्या कॅबिनेट मध्ये सात महिलांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतलीय

मोदींच्या मंत्रिमंडळातल्या विस्ताराची २ दिवस जाम चर्चा झालीय. मंत्र्यांच्या नियुक्तीनंतर मोदींच पण खूप कौतूक केलंय जातंय. कारण या मंत्रिमंडळात ७ महिलांना मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळं आता पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात…
Read More...