Browsing Tag

Padm shree awardee Sindhutai sapkaal

मिशनऱ्यांनी हल्ला केला तेव्हा राज ठाकरे सिंधुताईंच्या मदतीला धावले होते

आई-वडिलांना मुलगी नको होती. ही मुलगी नकुशी होती म्हणून नाव चिंधी ठेवलं. जन्मापासून सुरु झालेला चिंधीचा हा संघर्ष लग्न झाल्यानंतर ही कायमच राहिला. नवऱ्यानेच चारित्र्यावर संशय घेतल्यानंतर गावाने वाळीत टाकलं. आयुष्यात भीक मागून खायची वेळ आली.…
Read More...

सिंधुताई म्हणायच्या, “महाराष्ट्रात मोठं व्हायचं झालं तर मरावं लागतं”

महाराष्ट्रात मोठं व्हायचं झालं तर त्यासाठी मरावं लागतं...! हे वाक्य कुणा सामान्य माणसाचं नाही, तर जगण्याची आशा सोडलेल्या कित्येक जीवांना जगवणाऱ्या, घडवणाऱ्या माईंचं म्हणजेच ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचं आहे. आज…
Read More...