Browsing Tag

Second World War

आणि इंदिरा गांधींनी पाकिस्तान तोडला व बांगलादेशाची निर्मिती केली..

१६ डिसेंबर १९७१. भारत पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांच्या इतिहासातल्या सनावळीतील सर्वात महत्वाचा दिवस. पन्नास वर्षांपूर्वी याच दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधींनी पाकिस्तानला हरवून त्याचे दोन तुकडे केले आणि बांगलादेशला स्वतंत्र केलं.…
Read More...

हिटलरला विरोध करण्यासाठी महिला मुद्दाम लाल लिपस्टिक लावायच्या

सद्या मेकअपमधील लिपस्टिकवरून सोशल मिडियावर चर्चा चालू आहे. त्यावरून एक जुना मुद्दा आठवणीत आला तो म्हणजे,  या लाल लिपस्टिक वापरून महिला या अडोल्फ हिटलरच्या अजेंड्याचा विरोध करायच्या....तुम्ही म्हणाल कि, हिटलरचा विरोध करण्यासाठी रेड…
Read More...