Browsing Tag

shortlist

मनोज जरांगे आणि मराठा आरक्षण आंदोलन

काय आहे जरांगे पाटीलांच्या मागे असलेल्या लाखो लोकांची मानसिकता? जरांगेच्या १४ तारखेच्या सभेल उपस्थित असलेल्या मला या संपूर्ण प्रवासात सभेत काय बघायला ऐकायला मिळालं. ते असं.
Read More...

आजही कित्येक घरांमधली सकाळ बाबा महाराज सातारकरांच्या हरिपाठानं होते

सातारकर घरण्यात तीन पिढ्यांपासून किर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आलेली आहे. त्यामुळे वयाच्या ८ व्या वर्षापासून त्यांच्यावर हे संस्कार सुरू झाले होते. चुलते आप्पा महाराज आणि आण्णा महाराज यांचे ते शिष्य होते.
Read More...

टी-२० किक्रेटमध्ये दादा असलेल्या भारत, पाकिस्तान, वेस्टइंडिजला जमलं नाही ते नेपाळने केलं..

टी-२० क्रिकेट म्हणलं की भारत, इंग्लंड, ऑस्ट्रोलिया, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, साऊथ ऑफ्रीका, न्यूझीलंड, श्रीलंका या दादा संघाचं नाव समोर येत. पण, मागच्या अनेक वर्षांपांसून स्वत:ला क्रिकेटच्या सर्वच फॉरम्याटमध्ये बादशहा समजणाऱ्या टीमला जे…
Read More...

२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..

डायन, चेटकीण, चुडेल असे शब्द आपल्याला काही रहस्यमय कथा तसेच दंत कथा मध्ये वाचायला मिळतात, आणि त्यातूनच आपण कधी न पाहिलेली अशी आपल्या कल्पनेत ती डोळ्यासमोर येते. अस्ताव्यस्त केस, भीतीदायक डोळे राकट भेसुर चेहरा आणि आक्राळ विक्राळ शरीरयष्टी…
Read More...

भारत आणि कॅनडचा वादात चर्चेत आलेली, फाईव्ह आईज अलायन्स काय आहे?

भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांमधला सुरु झालेला वाद आता अतिशय गंभीर वळणावर आला असून, दोन्ही देशांमध्ये याचे पडसाद उमटतानाही दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी देशाच्या संसदेमध्ये केलेल्या आरोपांमुळे हा संघर्ष…
Read More...

विधेयक फाडण्यापासून ते कॉलर पकडण्यापर्यंत; असा आहे महिला आरक्षणाचा इतिहास..

अनेक वर्षापासुन चर्चेत असलेल्या महिला आरक्षणाच्या मुद्यावर केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेत महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्याचं विधेयक मांडलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा महिला…
Read More...

नेहमीच चर्चेत राहणाऱ्या गोपीचंद पडळकरांचा असा आहे इतिहास..

गोपीचंद पडळकर महाराष्ट्राच्या राजकारणातील असं नाव ज्यांनी एखादं वक्तव्य केलं आणि महाराष्ट्रात वाद सुरू झाला नाही, असं क्वचितच घडलं आसावं. त्यातल्या त्यात गोपीचंद पडळकर आणि पवार कुटुंबियाचा वाद महाराष्ट्राला काही नवा नाही. पडळकरांनी पवार…
Read More...

देशाचं सविधान ते कलम ३७० ; भारताच्या पहिल्या संसदेचा असा आहे इतिहास..

आज देशाच्या जुन्या संसद भवनातील कामकाजाचा शेवटचा दिवस. देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर देशाचं संविधान याच जुन्या संसद भवनातून लागू करण्यात आलं होतं. देशातील आत्तापर्यंतचे अनेक ऐतिहासिक आणि महत्वाचे निर्णय या संसद भवनातून मार्गी लागलेले आहेत.…
Read More...

कोरोना ते निपाह कोणत्याही रोगाचा भारतातील पहिला रूग्न केरळातच का आढळतो?

देवाचा स्वतःचा देश म्हणून प्रसिद्ध असलेलं केरळ आपल्या नैसर्गिक सौंदर्याने सर्वांना मोहून टाकतं. नारळ आणि खजुराचे झाडं, घनदाट जंगल, भातशेती आणि उंच डोंगर यासाठी केरळला ओळखलं जातं. निसर्गदेवतेचा वरदहस्त लाभलेलं केरळ हे इथल्या निसर्गासोबतच…
Read More...

काय आहे २०२४ ला भारतात होणारी क्वाड परिषद?

गेल्या अनेक दिवसांपासुन भारतात जी-२० शिखर परिषदेची चर्चा सुरू होती. अखेर जी-२० परिषद यशस्वीरित्या संपन्न झाली आहे. भारताकडे अध्यक्षपद असल्या कारणाने संपुर्ण देशात या परिषदेची चर्चा चांगलीच सुरू होती. ४५ पेक्षा अधिक देशांचे राष्ट्राचे…
Read More...