Browsing Tag

success story

मंदिरातल्या निर्माल्याचे प्रोडक्ट्स बनवून मैत्री, देशाची ‘रिसायक्लिंग हीरो’ बनलीये

पूर्वी शाळेत एक टाइमपास विषय असायचा. टाकाऊ पासून टिकाऊ गोष्टी बनवण्याचा. खरं, विषय तसा महत्वाचाच असायचा पण आपण तो टाइमपासमध्येच घ्यायचो. रद्दी वापरुन कागदी वस्तु बनवणं, जुन्या प्लॅस्टिकच्या डब्यात झाड लाऊन त्या डब्याला रंगरंगोटी करणं,…
Read More...

अशी काय स्ट्रॅटजी आहे की, पार्ले-जी पुडा ५ रुपयालाच मिळतो तरी कंपनीला नुकसान होत नाही

प्रत्येकाच्या लहानपणीची एक कॉमन आठवण म्हणजे पार्ले जी बिस्कीट. चहात बुडवून खा किंव्हा मग  पाण्यात बुडवून खा. कुणी आजारी पडलं तरी पार्लेजी पुडा. वाढदिवसाला भेट म्हणून पार्लेजी पुडा.. तसा पार्लेजी बिस्किटांचा संबंध ९० च्या पिढीशी जरा जास्त…
Read More...

हातगाडीवर भाजी विकणाऱ्या शेतकऱ्याने कंपनी उभारून अडीच कोटींची उलाढाल केलीय….

भारतात शेतीला सगळ्यात जास्त महत्व दिलं जात, कृषिप्रधान देश म्हणून जगभर भारताचा नावलौकिक आहे आणि धान्याचं कोठार म्हणून भारताला ओळखलं जातं. शेतकरी, हमीभाव, पाऊस, पेरणी, दुबार पेरणी या गोष्टी सतत आपण ऐकत असतो पण त्याकडे कधी गांभीर्याने बघत…
Read More...