Browsing Tag

tata sons

तुर्किश एअरलाईन्सला जगात भारी बनवणारा व्यक्ती आता एअर इंडियाची कमान सांभाळणार आहे

एअर इंडिया नुकतंच परत त्यांच्या घरी गेलंय. म्हणजे काय तर एअर इंडिया आधी टाटा यांचं होतं  मात्र ते नंतर भारत सरकारने खरेदी केलं आणि यंदा परत २०२२ मध्ये एअर इंडियाची मालकी टाटा कंपनी ला देण्यात आली आहे. त्यामुळेच 'घरवापसी' असं म्हटलं जातंय.…
Read More...

एअर इंडिया टाटांकडे गेल्यामुळे सरकारी बाबुंचे अवघड होईल काय ?

जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये ‘टाटा एअरलाइन्स’ या विमान कंपनीची स्थापना केली..ही खासगीसरकारी भागीदारीतील पहिली विमान कंपनी होती.  १९५३ मध्ये एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. आणि आता पुन्हा खाजगीकरण... मागेच मोदी सरकारने घोषणा…
Read More...