Browsing Tag

कारगिल विजय दिन

१५ गोळ्या झेलूनही मातृभूमीसाठी लढत राहिलेल्या सैनिकाची अजरामर शौर्यगाथा !

२० मे १९९९. देश कारगिलच्या युद्धाला सामोरा जात होता. लग्न होऊन केवळ १५ दिवसच झालेल्या योगेंद्र सिंह यांच्यासाठी सैन्यातून निरोप आला होता. निरोपात शक्य तितक्या लवकर कारगीलला रवाना होण्याविषयी सांगण्यात आलं होतं. १९ वर्षाच्या तरुण सैनिकासाठी…
Read More...