Browsing Category
आपलं घरदार
शनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता
अलिकडेच प्रतापगडावरील अफजलखानाच्या कबरीच्या बाजूचं अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली आहे. आता पुण्यातील शनिवार वाड्याच्या मस्तानी दरवाजासमोर असलेल्या दर्ग्यावरून वाद सुरु झाला आहे.
ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी हा दर्गा…
Read More...
Read More...
हरहर महादेव सिनेमावर आक्षेप का घेतला जातोय ?
आजकालचा ट्रेंड म्हणजे...एखादा चित्रपट येतो सोबतच काही वादाचे मुद्देही घेऊन येतो. सद्या वादात सापडलेला चित्रपट म्हणजे 'हर हर महादेव'. हा चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि…
Read More...
Read More...
महाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्रोत्सव प्रबोधनकार ठाकरेंनी सुरू केला…
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे म्हणजे बंडखोर व्यक्तिमत्व. हिंदू धर्माचा त्यांना जाज्वल्य अभिमान तर होताच मात्र त्यात असलेले जातीभेद, अनिष्ठ रूढी परंपरा याबद्दल राग होता. हिंदू धर्माची सर्वसमावेशकता उच्चवर्णियांच्यामुळे नष्ट होत आहे यावरून…
Read More...
Read More...
बीडला रेल्वे आलीय खरी पण रेल्वे आणण्याचं श्रेय नक्की कोणाचं ?
मराठवाड्यातील एखादा जिल्हा किती मागास असावा याचं प्रमाण काढायचं असेल तर त्या जिल्ह्यात रेल्वे आहे कि नाही यावरून काढता येईल. या मागास जिल्ह्यात टॉपला होतं बीड. आता नसणार कारण बीड मध्ये रेल्वे आलीय...बीडकरांचं रेल्वेचं स्वप्न अखेर पूर्ण…
Read More...
Read More...
पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदे सुपरॲक्टिव्ह मोडमध्येच का आहेत..?
मी जिथे जिथे जातो तिथे गर्दी होते. पैठणच्या सभेसाठी औरंगाबादच्या विमानतळावर पोहचल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यापासून एकनाथ शिंदे हे सुपरॲक्टिव मोडमध्ये आलेले आहेत.…
Read More...
Read More...
रशियात अण्णाभाऊंचं स्मारक उभारण्यामागे मुंबई विद्यापीठातील डॉ. संजय देशपांडेंचे प्रयत्न आहेत
लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या कार्याचा गौरव म्हणून रशियात मॉस्को येथे अण्णा भाऊंचा पुतळा उभारण्यात आलाय आणि या पुतळ्याचं अनावरण करण्याचं भाग्य मिळालंय ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना !
येत्या १४ सप्टेंबर रोजी फडणवीसांच्या हस्ते…
Read More...
Read More...
कॉम्रेड भाऊ सखाराम पाटलांमुळं आजही महाराष्ट्रात ‘एक गाव एक गणपती’ साजरा होतो…
सालाबादप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांच्या काळात शहरी भागात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे वाढल्याचे सांगितले जात आहे. मात्र ग्रामीण भागात अजूनही एक गाव एक गणपती ही योजना लोकांनी स्वीकारल्याचे दिसत…
Read More...
Read More...
कोकणात गौराईला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो, कारण…
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले चार लोकं एकत्र आले न की मग आमच्याकडे अस आणि तुमच्याकडे तसं हे विषय रंगतात. असाच विषय काल रंगलेला. निमित्त होतं गणपती आणि गौऱ्यांचं. आत्ता काही भागात गौराई न म्हणता लक्ष्मी म्हणतात. तर काही ठिकाणी गौरा म्हणतात.…
Read More...
Read More...
महाराष्ट्रातील पहिल्या मराठी भाषा विद्यापीठासाठी फडणवीसांनी ‘रिद्धपुर’ असंच निवडलं नाही…
काल ३० ऑगस्टला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये आयोजित अखिल भारतीय महानुभाव संमेलनात एक महत्वाची घोषणा केली आहे. ती म्हणजे...
"अमरावती जिल्ह्यातील रिद्धपुर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ स्थापन केलं जाणार."…
Read More...
Read More...
मानाचा नसला, तरी दगडूशेठ गणपती जगभरात प्रसिद्ध कसा झाला..?
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या गजरात कित्येक घरांमध्ये गणपती बाप्पा विराजमान झाला असेल. पुढचे दहा दिवस सगळीकडे उत्सवाचं वातावरण असेल. पण काहीही म्हणा गणेशोत्सवाची खरी मजा येते ती पुण्यातच.
'गणपती बघायला जाऊ' असं म्हणत देशभरातून…
Read More...
Read More...