Browsing Category

मुंबई दरबार

पहिले सहा हुकले, पण अजित पवारांनी सातव्या प्रयत्नात कार्यक्रम केलाच..

दादा जाणार, दादा नाही जाणार अशा चर्चा मागच्या कित्येक दिवसांपासून सुरु होत्या आणि मग रविवारी दुपारी झोपायच्या आधीच किंवा झोपेतून उठून सगळ्या महाराष्ट्रानं अजितदादांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पाहिलं. अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चा…
Read More...

प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांना एकत्र येण्यात काय प्रॉब्लेम आहे?

ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती होणार या चर्चा तर, अनेक दिवसांपासून सुरू होत्या. तसं या दोन्ही नेत्यांच्या विधानांनी या चर्चांना खतपाणीही घातलं. आज संयुक्त पत्रकार परिषद घेत या दोन्ही नेत्यांनी युतीची अधिकृत घोषणा केली.…
Read More...

शिवसेनेला गरज असलेला आक्रमक चेहरा म्हणून तेजस ठाकरे राजकारणात येणार?

शिवसेना आणि ठाकरेंचा आक्रमक पवित्रा हे समीकरण राजकारणात नवं नाही. मात्र, सध्याची सेनेतली परिस्थिती पाहिली तर, उद्धव आणि आदित्य ठाकरे हे अतिशय संयमी आणि शांत स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. पण शिवसैनिकांसाठी शिवसेना ही मवाळ, शांत विचारांची…
Read More...

या १२ पैकी ९ जागा जिंकल्या तरच भाजपचं मिशन ४५ सत्यात उतरु शकेल

भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी मिशन ४५ ची घोषणा केलीये. मिशन ४५ म्हणजे काय तर, २०२४ ला महाराष्ट्रात एकूण ४५ खासदार निवडून आणण्याचा मानस भाजपने बोलून दाखवलाय. आता तर, त्या दृष्टीने भाजपने तयारीसुद्धा सुरू केलीये. महाराष्ट्रात…
Read More...

फक्त युपीतली गंतवणूक वाढवण्यासाठी नाही तर या कारणांसाठी योगी आदित्यनाथ मुंबईत आलेत

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचा आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा असलेले योगी आदित्यनाथ हे २ दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अनेक भेटीगाठी घेणार आहेत. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींसह ते महाराष्ट्रातील व्यावसायिकांनाही भेटणार…
Read More...

आता शिंदेंसोबत युती करणाऱ्या, जोगेंद्र कवाडे यांनी हाजी मस्तानसोबत पक्ष सुरू केला होता…

'अरे मरणाची भिती कुणाला आहे? हम तो कफन लेके घुमते है' असं म्हणून प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आपल्या सभेतल्या भाषणाला सुरूवात करतात. त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि युतीची घोषणा केली. प्रा.…
Read More...

बाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं

बाळासाहेब ठाकरे यांचे राजकारणात अनेक प्रतिस्पर्धी होते, राजकीय टीकाकार होते. विचारधारेच्या मुद्यापासून तर कार्यशैलीपर्यंत बाळासाहेबांच्या आयुष्यात अनेक वादग्रस्त प्रसंग घडले. मात्र त्यांचे कडवे टीकाकार सुद्धा त्यांच्या दोन गोष्टी नाकारू शकत…
Read More...

भिंतीवरच्या घोषणांमुळे सेना घराघरात पोहचली पण ती क्रिएटिव्हिटी गेली कुठे ?

ठाकरे गट आणि शिंदे गट. त्याच सभा तीच आव्हाने. तोच आमचा गुवाहाटीचा प्रयोग म्हणून होणारी भाषणं आणि तेच पाठीत खंजीर खुपसला म्हणून होणारा आरोप. सगळं ओक्के आहे पण एक गोष्ट मीस आहे. ती म्हणजे क्रिएटिव्हिटीची.. ..ही क्रिएटिव्हिटी होती घोषणांची,…
Read More...

खरंच मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंना सोडून जातील का ?

"उपमुख्यमंत्री झाल्यावर अभिनंदन करण्यासाठी आपल्याकडे आलो होतो, त्याच दरम्यान मिलिंदजी आपल्याकडे गेले होते असं मला आदित्यजींकडून कळलं. कोण पुढच्या दारानं कोण मागच्या दारानं हेच माझ्या लक्षात राहिलं." राज्यातल्या सत्तांतरानंतर झालेल्या…
Read More...

शिक्षणसम्राट तानाजी सावंतांची रेकॉर्डब्रेक कारकीर्द पाहता त्यांना अंगठाछाप मंत्री म्हणावं का ?

घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर अशा दौऱ्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे प्रचंड ट्रोल झाले होते. हा एक विषय थांबत नाहीये तोवर त्यांच्या नावे एक मेसेज मिडीयामध्ये व्हायरल झाला. यामध्ये तानाजी सावंत यांनी ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांना…
Read More...