टि.एन. शेषन या एका नावामुळे निवडणुका शांततेत पार पडू लागल्या.
१९५१ साली देशात पहिल्यांदा निवडणुका पार पडल्या. त्यामागे देशाचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांचा महत्वाचा वाटा होता. त्यांच्याच प्रयत्नातून देशात निवडणूक आयोगाची भक्कम पायाभरणी झाली.
२५ जानेवारी १९५० रोजी स्थापन करण्यात आलेली!-->!-->!-->…
Read More...
Read More...