आज मृणाल गोरे आणि त्यांचा लाटणं मोर्चा असता तर महागाई वाढवण्याचं धाडस नव्हतं..
महागाई वाढली की सर्वात जास्त झळ बसते ती सामान्य माणसाला. महागाईमुळं सर्वसामान्यांची, मध्यमवर्गीयांची आर्थिक गणितं बिघडतात. हातावर पोट असणाऱ्यांपुढं मोठी समस्या उभी राहते. महागाईला विरोध केला जातो आणि काही दिवसांनी सवयही होऊन जाते.
पण…
Read More...
Read More...