Browsing Tag

सईद अन्वर

पाकिस्तान विरुद्धच्या त्या सामन्याचा खरा हिरो पुण्याच्या कानिटकरचा चौकार होता

भारत पाकिस्तान क्रिकेट सामने हे एखाद्या युद्धापेक्षा कमी नसतात हे आपण खूपवेळा अनुभवलं आहे. पण भारत पाक क्रिकेटच महायुद्ध कधी खेळल गेलं होत माहित आहे? जानेवारी १९९८, बांगलादेश मधल्या ढाक्याच्या वंगबंधू स्टेडियम वर भारत पाकिस्तान बांगलादेश…
Read More...

धर्मप्रसाराच्या मागे लागला नाहीतर तो आज “पाकिस्तानचा तेंडुलकर” असता.

काही आठवणी नकोशा असतात. त्या आठवल्या की जखमांची खपली निघते. अशीच एक आठवण म्हणजे २१ मे १९९७ ला मद्रासला (आजचे चेन्नई) खेळण्यात आलेली भारत विरुद्ध पाकिस्तानची मॅच. चेपॉक स्टेडीयमवर सईद अन्वर रुपी त्सुनामी वादळ आलं होतं. कोणताही भारतीय फॅन…
Read More...