Browsing Tag

सर्कस. महाराष्ट्र. लोकमान्य टिळक

मराठी माणसाने १८९० साली सर्कस काढली होती….

एकेकाळी सर्कशीत प्राणी नसायचे. असले तरी शुल्लक गोतावळा असायचा. वाघ, सिंह पाळणं हे खर्चिक होतं आणि त्याहून अधिक धाडसाचं देखील होतं. मुळात सर्कशीत वाघ, सिंह असतात असा विचार देखील कोणी केला नव्हता. भारतातल्या सर्कशीची सुरवात नेमकी कधी झाली…
Read More...