Browsing Tag

१८५७ चा उठाव

देशाचा पहिला स्वातंत्र्य संग्राम ज्यात सैनिक स्वत:चा दारूगोळा पेटवून शहिद झाले

पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, पानिपतची लढाई, प्लासीची लढाई इतिहासातील महत्वाच्या घटना. त्यावेळच्या सैनिकांच्या शौर्याचे सुद्धा गोडवे गायले जातायेत. पण या सगळ्यात हिंडनच्या नदीवर झालेला क्रांतिकारकांचा लढा मात्र विसरला जातोय. गोष्ट 1857…
Read More...

म्हणून कोल्हापूरच्या महाराजांची समाधी पाकिस्तानातल्या कराचीमध्ये आहे…

शाळेतील पाठ्यपुस्तकांमधून आपण उत्तरेतील उठाव, झाशीची राणी, मंगल पांडे यांच्याबद्दल खूप वाचलं. मात्र १८५७ च्या उठावाची एक ठिणगी कोल्हापूरात देखील पडली होती याची माहिती आपणास सहसा कुणी दिली नसेल. १८५७ चा उठाव कोल्हापूर संस्थानात देखील झाला…
Read More...

स्वातंत्र्यलढ्यात तोफेच्या तोंडी गेलेले देशातील पहिले पत्रकार.

एकोणिसाव्या शतकातील वृत्तपत्रांचं देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठं योगदान राहिलेलं आहे. त्या काळात पत्रकारिता केली जायची तीच राष्ट्रीय कार्याच्या उद्देशाने. इंग्रज सरकार विरोधात लोकांची जनजागृती करण्यासाठी आणि सामाजिक तसेच राजकीय…
Read More...