सरकारनं आत्मनिर्भर भारताची कन्सेप्ट आणली अनं या मित्रांनी थेट ट्विटरला टक्कर दिली
सोशल मीडिया आजकाल आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक बनलयं. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कित्येक वेळा आपण सोशल मीडिया चाळतचं असतो. कधी व्हाट्सअपवर कधी फेसबुक तर कधी इंस्टाग्रामवर.
पण जेव्हा कधी आपण सोशल मीडिया चाळत असतो, तेव्हा…
Read More...
Read More...