Browsing Tag

Asia’s richest village

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळं एका रात्रीत गावातला प्रत्येकजण करोडपती झाला होता

भारत हा मूळ खेड्यांचा देश आहे. गावं ही आपली ओळख असून त्यांचं सक्षमीकरण केलं तरंच देशाचा विकास होईल, असं महात्मा गांधी देखील म्हणायचे. 'खेड्याकडे चला' असं त्यांचं म्हणणं होतं. देशाचं खरं अर्थकारण गावांशी जोडलं गेलेलं असतं.  प्रत्येक…
Read More...