गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षीच पूर येतो..मात्र सांगली-कोल्हापूर सारखी याची चर्चा होत नाही..
राज्यातील सत्तानाट्य संपलं आणि महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली. या जोरदार पावसामुळे महाराष्ट्रात सगळीकडे पूरस्थिती निर्माण झाली होती. परंतु संपूर्ण राज्यात पूर येत असतांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र…
Read More...
Read More...