जात पंचायतीच्या विरोधातला कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले होते….
२०१९ मधली गोष्ट आहे. मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातली.
जालना जिल्ह्यातील वैदू समाजाच्या जातपंचायत सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकालग्न केलेल्या मुलीवर गावातल्या पंचायतीने सामाजिक बहिष्कार टाकला होता. त्यामागचं कारण असं…
Read More...
Read More...