जयसूर्या पॉन्टिंगच्या बॅटमधल्या स्प्रिंगा राहिल्या बाजूला, नाइकीच्या बुटावरुन वाद रंगलाय
तुम्हाला १९९६ चा क्रिकेट वर्ल्ड आठवतो का? सगळ्या क्रिकेट फॅन्समध्ये एकच चर्चा होती, ती म्हणजे पहिल्या १०-१५ ओव्हर्समध्ये समोरच्या टीमचा बाजार उठवणाऱ्या श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याची. जयसूर्याची हाणामारी इतकी वाढीव असायची, की अफवा उठली…
Read More...
Read More...