मुख्यमंत्र्यांनी शब्द तर दिला मात्र यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत
मांगच्या वर्षी मोठा पानी आला वरनं पराटीले बोन्ड अळी लागली अन सगळा पीक हातात येता येता बुडला.. अमदाच्या वर्षी पराटी टिबली, तेलाले भाव आहे म्हनून सोयाबीन पेरली थेच पानी आला न सगडा पीक वाया गेला..
जमिनीतून पानी काही निगला नाही अन पेरनीची…
Read More...
Read More...