Browsing Category
तात्काळ
भारताने पहिली गगनयान चाचणी यशस्वी पुर्ण केलीये, भारत स्वबळावर माणूस आवकाशात पाठवणार आहे..
प्रत्येक अपयशानंतर यश येतचं..फक्त प्रयत्न सोडता कामा नये..याची प्रचिती पुन्हा एकदा २१ ऑक्टोबरला आली..भारताने चंद्रयान-३ मोहीम यशस्वी केल्यानंतर, इस्रोची टीम तयारीला लागली, ती मानवरहित गगनयान मिशनच्या.. २१ ऑक्टोबरला त्याची पहिली चाचणी होती.…
Read More...
Read More...
सरकारच्या निर्णया अगोदर मनोज जरांगे यांनी दौरा काढला कारण..
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावात मनोज जरांगे उपोषणाला बसले आणि संपुर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले. १४ दिवसानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरावली सराटी या गावात येऊन उपोषण सोडवलं. एक महिन्याचा कालावधीत मराठा आरक्षणा बद्दल…
Read More...
Read More...
ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळाला तर, भाजपची ताकद किती?
लोकसभा निवडणूकीच्या जागावाटपावरून जेव्हा जेव्हा चर्चा होते. तेव्हा तेव्हा राज्यातील जागावाटपाचा विषय बाजूला पडून ठाणे आणि कल्याण लोकसभेचा वाद शिगेला पोहोचतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दबदबा असलेल्या ठाणे जिल्ह्यातच भाजप-शिवसेना युतीतील…
Read More...
Read More...
आठ वर्षांनी तुरूंगातून बाहेर आले. पण, आजही माजी आमदार रमेश कदम यांची क्रेझ आहे..
सोलापुर जिल्ह्यातील मोहोळ शहरात २५० पैक्षाही अधिक बॅनर, फुलांची उधळण, हजारो कार्यकर्ते, रस्ते जाम आणि जोरदार घोषणा बाजी. हा सगळा थाटमाट होता मोहोळची माजी आमदार रमेश कदम यांच्यासाठी. आठ वर्षापासुन तुरूंगात असलेल्या रमेश कदमांची सुटका…
Read More...
Read More...
शाळेला देणगी दिल्यास स्वत: चे नाव देता येणार; “दत्तक शाळा योजना” नेमकी काय आहे?
आजही ग्रामीण भागातली शाळा म्हणलं की डोळ्यासमोर उभी राहते, गावातली जिल्हापरिषद शाळा. एकंदरीत ग्रामीण भागामध्ये शाळेचे महत्व हे जिल्हापरिषद शाळाच्या माध्यमातूनच पोहचलं आहे. कित्येक गरीब आणि मध्यमवर्गीक विद्यार्थांच स्वप्न याच जिल्हा…
Read More...
Read More...
देशाचं सविधान ते कलम ३७० ; भारताच्या पहिल्या संसदेचा असा आहे इतिहास..
आज देशाच्या जुन्या संसद भवनातील कामकाजाचा शेवटचा दिवस. देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर देशाचं संविधान याच जुन्या संसद भवनातून लागू करण्यात आलं होतं. देशातील आत्तापर्यंतचे अनेक ऐतिहासिक आणि महत्वाचे निर्णय या संसद भवनातून मार्गी लागलेले आहेत.…
Read More...
Read More...
२०१६ च्या मराठवाडा बैठकीतल्या किती योजना मार्गी लागल्या?
आज मराठवाड्यात होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीची जोरदार चर्चा सुरू आहे. मराठवाड्यातील कमी पाऊस आणि त्यासाठीच्या उपायोजना काय असतील यावर आधिक प्रणाणात चर्चा होण्याची शक्यता आहे. तब्बल सात वर्षानंतर ही बैठक मराठवाड्यात होत आहे. मराठवाड्याचा…
Read More...
Read More...
कोरोना ते निपाह कोणत्याही रोगाचा भारतातील पहिला रूग्न केरळातच का आढळतो?
देवाचा स्वतःचा देश म्हणून प्रसिद्ध असलेलं केरळ आपल्या नैसर्गिक सौंदर्याने सर्वांना मोहून टाकतं. नारळ आणि खजुराचे झाडं, घनदाट जंगल, भातशेती आणि उंच डोंगर यासाठी केरळला ओळखलं जातं. निसर्गदेवतेचा वरदहस्त लाभलेलं केरळ हे इथल्या निसर्गासोबतच…
Read More...
Read More...
कंत्राटी भरतीपाठोपाठ राज्यातल्या सरकारी शाळा आता खासगी कंपन्या चालवणार का ?
गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय कि शिक्षण क्षेत्रात खासगीकरणाचा शिरकाव होत आहे. यामुळे अनेक समस्या उभ्या राहताना दिसत आहेत. महाराष्ट्र सराकरने खासगीकरणचा जणू काही सपाटाच लावल्याचं चित्र आपल्याला पहायला मिळत आहे. कंत्राटी पध्दतीने नोकर…
Read More...
Read More...
काय आहे २०२४ ला भारतात होणारी क्वाड परिषद?
गेल्या अनेक दिवसांपासुन भारतात जी-२० शिखर परिषदेची चर्चा सुरू होती. अखेर जी-२० परिषद यशस्वीरित्या संपन्न झाली आहे. भारताकडे अध्यक्षपद असल्या कारणाने संपुर्ण देशात या परिषदेची चर्चा चांगलीच सुरू होती. ४५ पेक्षा अधिक देशांचे राष्ट्राचे…
Read More...
Read More...