Browsing Tag

अटल बिहारी वाजपेयी

आज पोखरण अणुचाचणीला २४ वर्ष झाली, ही गोष्ट आहे त्याच पराक्रमाची…!!!

भारत स्वतंत्र झाला, त्याला आता ७५ वर्ष होतील. या ७५ वर्षांत भारताच्या इतिहासात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. अशा घटना ज्यामुळं देशाच्या भविष्याची वाट आखली गेली. या घटनांमुळे आजचा भारत घडला, समृद्ध झाला आणि मजबूतही. यातलीच एक महत्त्वाची…
Read More...

वाजपेयींनी दिलेली राष्ट्रपती पदाची ऑफर कांशीराम यांनी का नाकारली…?

‘मान्यवर’ या नावाने ओळखले जाणारे कांशीराम हे दलित समाजातून येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतरचे निर्विवादपणे सर्वात मोठे नेते होते. उत्तर प्रदेशातील बहुजन राजकारणावर त्यांचा किती प्रभाव होता याचा अंदाज केवळ यावरूनच लावता येईल की…
Read More...