Browsing Tag

आचार्य अत्रे

एकेकाळी वृत्तपत्रे विकणारा हा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर पोहोचला होता.

वृत्तपत्रांनी घडविलेल्या प्रतिमा नेहमी निर्दोषच असतात असे नाही. त्यातून तशा प्रतिमा घडविण्याची प्रतिज्ञाच करून बसलेले एखादे सामर्थ्यवान वृत्तपत्र मनात आणील तर एखाद्याची प्रतिमा त्याला हवी तशी उभी करू शकते. चळवळींच्या काळात निघणारी अन्…
Read More...

अत्रेंनी पुस्तकातल्या शिव्या मोजून काढल्या आणि थेट विधानसभेत राडा झाला.

नेत्यांना आपुलकीने घरातल्या माणसांसारखी टोपणनाव द्यायची महाराष्ट्राची खासियत आहे. त्यांना दिलेल्या नावातून त्यांची जनतेशी असणारी जवळीक कळून येते. दादा, बाबा, बाप्पा, दाजी, ताई अशा नावांनी नेत्यांना आपण ओळखत असतो. पण एखाद्या लेखक माणसाला…
Read More...

मराठी नाटकासाठी फिरता रंगमंच बनवला तो “कोल्हापूरच्या म्हादबा मिस्त्रींनी”…

८ ऑक्टोबर १९६२ रोजी दसऱ्याच्या दिवशी आचार्य अत्रे लिखित "तो मी नव्हेच" हे महानाट्य रंगमंचावर आलं. आज ६६ वर्षांनी देखील 'तो मी नव्हेच'चं गारुड रसिकांच्या मनात तसेच आहे. या नाटकाचे पन्नास वर्षाच्या काळात ३००० पेक्षा अधिक प्रयोग झाले. अनेक…
Read More...