भारत वर्ल्ड कप जिंकला आणि श्रीकांतचा हनिमून कॅन्सल झाला.
कृष्णम्माचारी श्रीकांत ज्याला क्रिकेट मध्ये सगळे लाडाने चिका म्हणतात.
तो भारताचा स्फोटक सलामी फलंदाज होता. श्रीकांतनेच अख्ख्या जगात वनडेच्या पहिल्या पंधरा षटकात आक्रमक फटकेबाजीचा पायंडा पाडला .सुरवातीच्या ओव्हरस मध्ये फिल्डिंग रेस्ट्रीक्शन…
Read More...
Read More...