चीनला टक्कर देण्यासाठी सरकारने सैनिकांना दिलेली हि खतरनाक रायफल अशी आहे
गेल्या काही काळापासून भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे या बॉर्डरवर लढणाऱ्या सैनिकांना आता अत्याधुनिक अशा खतरनाक रायफल आणि वाहनांचा पुरवठा करण्यात आला आहे अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे.
थोडक्यात यामागचा…
Read More...
Read More...