Browsing Category
News
राष्ट्रीय मुद्दा आला की राष्ट्रवादीचे सगळे नेते गायब होतात अन् प्रफुल्ल पटेल कसे काय येतात.?
प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय नेते आहेत अस म्हणताना खुद्द राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील गालातल्या गालात खुदकण हसतात. त्यांना पण कळत नसतय, वरच्या पातळीवर चर्चा सुरू झाल्यावर प्रफुल्ल पटेल कसे काय पिक्चरमध्ये येतात…!
म्हणजे बघा,
महाविकास…
Read More...
Read More...
मोदीजींचं सोडा तिकडं रशियावाले खात्रीने सांगतात की पुतीन ५०० वर्षांपासून अमर आहे
काल मोदीजींनी मी बांगलादेशच्या मुक्ती संग्रामासाठी जेलमध्ये जाऊन आलोय असं काय सांगितलं आणि मार्केटमध्ये धुरळा उडाला. सोशल मीडिया वाल्या लोकांनी चेष्टेचा विषय केला. कोण म्हटलं मोदी १९७१ च्या युद्धातच नाही तर मोदीजी १९४७ च्या वेळचे…
Read More...
Read More...
बांग्लादेश मुक्ती संग्रामात मोदी, संघाची भूमिका काय होती?
पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. बांगलादेश स्वातंत्र्याच्या ५० वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी ते तिथं गेले आहेत. या दरम्यान मोदींनी बोलताना एक अतिशय भावनात्मक आठवण सांगितली ती म्हणजे,
बांगलादेशच्या…
Read More...
Read More...
म्हणून लता दिदींचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव करताना उपमुख्यमंत्री मुंडे उपस्थित नव्हते
१९९५ साली राज्यात युती सरकार सत्तेत आलं होतं. मुख्यमंत्री पदी होते सेनेचे मनोहर जोशी. सरकारला पाठिंबा जरी अपक्षांचा असला तरी सत्तेच्या सगळ्या नाड्या मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या हातात होत्या. बाळासाहेब म्हणजे मोठे कलासक्त व्यक्तीमत्व. स्वतः…
Read More...
Read More...
पोलीसांचा स्वत:च्या राजकारणासाठी वापर करुन घेण्यात सर्वच पक्ष एक आहेत
कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना.
या चार पक्षांची मतभिन्नता, राजकारण, पक्षीय घटना, पक्षीय चौकट यात बरीच भिन्नता आहे. पण एका बाबतीत मात्र हे सर्व पक्ष एकत्र होतात.
अन् ती गोष्ट म्हणजे पोलीस व्यवस्थेचा वापर.
पक्ष कोणताही…
Read More...
Read More...
चहा पिणे हे पाप समजलं जायचं त्या काळात त्यांनी महाराष्ट्राचा चहा ब्रँड बनवला..
स्वातंत्र्यापूर्वी काळ. इंग्रजानी भारतात आणलेला चहा पिणे हे त्याकाळी पाप समजलं जायचं. कोणाला वाटायचं त्यामुळे धर्म बाटतो तर कोणाला वाटायचं ते विष आहे. सगळ्यात मोठा परिणाम तर गांधीजींच्या स्वदेशी चळवळीने केला होता. सात्विक अहिंसक विचारांचे…
Read More...
Read More...
आपल्या लाडक्या कुत्र्याची समाधी बांधणारे छत्रपती
थोरल्या शाहू छत्रपतींना प्राण्यांचा विशेष लळा होता. त्यांच्याकडे भारतात आढळणारे जवळ जवळ सर्वच प्रकारचे प्राणी आणि पक्षी होते. लिंब गावाजवळ शाहू महाराजांनी आपली खाजगी बाग तयार केली आणि त्यामध्ये जगात आढळणारे सर्व प्रकारचे आंबे लावले..…
Read More...
Read More...
अणुकरारासाठी मनमोहनसिंग सरकारनं विरोधकाचा फोन टॅप केला होता?
राज्यात सध्या फोन टॅपिंगवरून जोरदार वातावरण तापलं आहे. परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत विश्वसनीय सूत्रांचा हवाला देत "पोस्टिंग आणि बदल्यांमध्ये गृहमंत्र्यांच्या गैरवर्तनाची माहिती टेलिफोन इंटरसेप्शनमधून अर्थात…
Read More...
Read More...
ते वार्षिक अडीच हजार कोटींची उलाढाल करणारे भारताचे पहिले दलित उद्योजक आहेत
दलित या शब्दाची गरज आहे का? एक माणूस सर्वसाधारण कुटूंबातून पुढे आला आणि इतका श्रीमंत झाला तर त्याच्या जातीचा उल्लेख करुन जातीयवाद करण्याची गरज आहे का?
मध्यंतरी दलित समाजातून आलेला हा मुलगा भारताचा १०० विकेटस घेणारा पहिला फास्टर बॉलर ठरला…
Read More...
Read More...
बाळासाहेब होते म्हणून कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल उभं राहू शकलं….
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल. मुंबईतील ७४७ बेड्सच सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अशी ओळख. अनेक राजकारणी, क्रिकेटर, अभिनेते यांच्यापासून ते गरिबांपर्यंत सगळ्यांना एकाच छताखाली उपचार मिळण्याचं ठिकाण. इंट्रा ऑपरेटिव्ह एमआरआय सूट्स, EDGE…
Read More...
Read More...