Browsing Tag

मनोहर जोशी

एन्रॉनच्या रिबेकाबाईंसाठी बाळासाहेब जोशी सरांवर नाराज झाले होते

मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी म्हणून शिवसेनेची स्थापना झाली. मुंबईत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरण्याची प्रेरणा बाळासाहेबांनी मराठी माणसाला मिळवून दिली. एक आंदोलन म्हणून सुरु झालेली हि संघटना पुढे राजकीय पक्ष बनली, संपूर्ण…
Read More...

बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं, यापुढे माझ्यावर प्रचाराला फिरायची वेळ आणू नका

बाळासाहेब ठाकरे म्हणजे धडाडती तोफ. त्यांच्या भाषणांनी समोरच्या व्यक्तींमध्ये अंगार फुलायचा. त्यांच्याच भाषणांनी मुंबईत मराठी जनतेला बळ मिळालं. यातूनच शिवसेना नामक वादळाचा जन्म झाला. अगदी महानगरपालिकेपासून ते महाराष्ट्राच्या विधिमंडळावर…
Read More...

हातवारे करणाऱ्या आमदारावर कारवाई झाली पण बाळासाहेब ठामपणे पाठीशी उभे राहिले

आजपासून राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु झालंय. हिवाळी अधिवेशन म्हंटल कि कशी गुलाबी थंडी असते. सगळे नेते मंडळी मफलर, स्वेटर गुंडाळून असतात. थंडी वाढली की हुडहुडी भरते. पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसानं वातावरण तापलंय. ते अशामुळे की, शिवसेनेचे…
Read More...

बाळासाहेब ठाकरेंनी का घेतला होता शिवसेना सोडायचा निर्णय ? 

दिनांक १९ जुलै १९९२ दै. सामनाची हेड लाईन होती "अखेरचा जय महाराष्ट्र" ऐकून धक्का बसला ना ? सकाळचा पेपर हातात आल्यावर पूर्ण महाराष्ट्रभर खळबळ उडाली. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना सोडायचा निर्णय जाहीर केला होता. शिवसैनिकांचा ठोका चुकला. का…
Read More...