Browsing Tag

1971 Indo-Pak

युद्धग्रस्त सीमेवरील सैनिकांपुढं दिलेल्या भाषणानं पुण्याचे गाडगीळ केंद्रात मंत्री झाले

बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ महाराष्ट्राला लाभलेले एक मुत्सद्दी आणि बुद्धिवंत राजकारणी. आपले वडील न.वि. गाडगीळ ऊर्फ काकासाहेब गाडगीळ यांचा जनसेवेचा वारसा त्यांनी समर्थपणे चालवला. राज्यसभा व लोकसभेचे खासदार, प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी ते…
Read More...

आणि इंदिरा गांधींनी पाकिस्तान तोडला व बांगलादेशाची निर्मिती केली..

१६ डिसेंबर १९७१. भारत पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांच्या इतिहासातल्या सनावळीतील सर्वात महत्वाचा दिवस. पन्नास वर्षांपूर्वी याच दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधींनी पाकिस्तानला हरवून त्याचे दोन तुकडे केले आणि बांगलादेशला स्वतंत्र केलं.…
Read More...