Browsing Tag

air india aircraft

युद्ध कुठलंही असो एअर इंडिया भारतीयांसाठी नेहमीच फ्रंटफूटवर राहून मोठं काम करते

भारतावर कुठलही संकट येऊ देत, संकटमोचक म्हणून पुढे येणाऱ्यांमध्ये टाटाचं नाव हमखास असतं. मग ते महामारी असो किंवा भारतात कुठल्या गोष्टीचा तुटवडा असो. 'जिथं कमी तिथं आम्ही' ही म्हण टाटा ग्रुप ला लागू होते. आता सुद्धा रशिया-युक्रेन युद्धा…
Read More...

भावाचा हवाई अपघातात मृत्यू झाला पण टाटांनी विमानाचं खूळ काही सोडलं नाही

 जे. आर. डी. हे पहिले भारतीय पायलट आहेत. १० फेब्रुवारी १९२९ रोजी त्यांना हे प्रमाणपत्र मिळाले. त्यावर १ क्रमांक आहे. खासगी लायसेन्स मिळविणारे ते पहिले भारतीय व्यक्ती आहेत. तेव्हापासून १९७८ अखेर एअर इंडियामधून ते निवृत्त होईपर्यंत त्यांचा…
Read More...

एअर इंडिया टाटांकडे गेल्यामुळे सरकारी बाबुंचे अवघड होईल काय ?

जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये ‘टाटा एअरलाइन्स’ या विमान कंपनीची स्थापना केली..ही खासगीसरकारी भागीदारीतील पहिली विमान कंपनी होती.  १९५३ मध्ये एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. आणि आता पुन्हा खाजगीकरण... मागेच मोदी सरकारने घोषणा…
Read More...