शून्यातून मोठी झालेली अनेक माणसं आपल्या भारतात होऊन गेलेली आहेत. तर त्यातील अनेक जण अजूनही हयात आहेत. अशा लोकांकडे बघून नवीन तरुण पिढी त्यांचे आदर्श घेताना दिसतात. कुणालाही यश हे काही एका रात्रीतून भेटलेला नसतं. ते मिळवण्यासाठी अथक प्रयत्न,… Read More...
उद्योगनगरी असलेल्या पुण्याला खवय्यांची नगरी म्हणून सुद्धा ओळखतात. इथं मोठ- मोठी हॉटेलं, प्रत्येक भागात एखादी खाऊ गल्ली नाहीतर रस्त्याला कडेला खाण्या-पिण्याच्या वेगवेगळ्या गोष्टी हमखास सापडतात.
आता कारण तर आपल्या प्रत्येकालाचं माहितेय,… Read More...