Browsing Tag

news

कांशीराम यांचे शिष्य आजही उत्तरप्रदेशच्या राजकारणात दबदबा राखून आहेत

“जिसकी जितनी संख्या भरी, उसकी उतनी हिसेदारी'' असं स्लोगन देत कांशीराम यांनी दलित तरुणांची आख्खी पिढी राजकारणात उभी केली. कांशीराम यांनी बामसेफच्या माध्यमातून उभारलेल्या नेटवर्कमुळे सत्तेतला आपला वाटा मागण्यासाठी दलित समाजानं मोठा संघर्ष…
Read More...

यूपीमध्ये आता मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेंतर्गत विधवांनाही अनुदान मिळणार आहे

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूका जवळ आल्यात अन युपी सरकारने विकासकामांचे आखाडे बांधायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे, 'मुख्यमंत्री कन्या विवाह तसेच मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना', हि योजना यूपीमधील भाजप सरकारच्या…
Read More...

जगभरात गाजलेलं टिकैतांच्या वडिलांचं आंदोलन अचानक कसं संपलं?

केंद्रानं आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या वर्षभरापासून शेतकरी आंदोलन सुरू होतं. एकूण 42 संघटनांच्या नेतृत्वात जवळपास 40,000 शेतकरी दिल्लीच्या सीमेवर हे कायदे सरकारने रद्द करावेत, ही मागणी करत आंदोलनाला बसले होते. यादरम्यान…
Read More...