Browsing Tag

Maha Vikas Aghadi Government

मलिक आज बिनखात्याचे मंत्री झालेत, हीच वेळ एकदा भाजपच्या मंत्र्यावर देखील आली होती..

१७ मार्च २०२२ रोजी झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयानुसार ईडीच्या ताब्यात असणाऱ्या नवाब मालिक यांच्याकडून अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा कार्यभार काढून घेण्यात आला.…
Read More...

आघाडी सरकार अस्थिर करु शकण्यासाठी हे ५ मुद्दे कारणीभूत ठरू शकतात

पाच राज्यांचा निकाल लागला अन चार राज्यात भाजपने सत्ता कायम राखली आणि या निकालाचे परिणाम महाराष्ट्रात जाणवायला सुरुवात झाली.  थोडक्यात भाजपच्या व्हिक्टरी मुळे आघाडी नेत्यांचा तणाव वाढलाय. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात…
Read More...

रिक्षावाले ओला, उबेर बाइकवाल्यांना विरोध का करतायेत ?

पुण्यात सद्या रिक्षावाल्यांचं आंदोलन सुरु आहे. ओला/उबेर बाइकवाल्यांना हे रिक्षावाले आंदोलन विरोध करत आहेत. बेकायदा चालविण्यात येणाऱ्या बाइक टॅक्सीविरोधात रिक्षाचालकांनी ११ फेब्रुवारीपासून संप पुकारला. त्या वेळी शहराच्या विविध भागांत…
Read More...