शेताच्या बांधावर असणारी झाडे पुर्वी सरकारच्या मालकीची असत, बापूंमुळे ती शेतकऱ्यांच्या मालकीची झाली

राजारामबापूंची ओळख म्हणजे पदयात्री. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मागण्यांसाठी राजारामबापू पदयात्रा काढत. ऑक्टोंबर महिन्यातल्या रणरणत्या उन्हात त्यांनी सलग दहा दिवस सांगली ते उमदी अशी पदयात्रा काढली होती. दुष्काळी भागात पायी जावून त्यांचे…

शीख धर्मीय व्यक्तींना हेल्मेट सक्ती असते की नसते ? कायदा काय म्हणतो.

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, गणपती प्रमाणे पुण्यात दरवर्षी हेल्मेट सक्ती होतच असते. दंडाच्या पावत्या वाढल्या आणि मार्च एन्डिंगचा हिशोब संपला की आपोआप हेल्मेटसक्ती उठते. तसही हेल्मेटसक्ती विरोधात पुण्यातील काही उत्साही कार्यकर्ते आवाज वगैरे…

अंतरिम अर्थसंकल्पातील “प्रधानमंत्री किसान सम्मान निधी” योजनेचं नेमकं वास्तव काय आहे ? 

गेल्या १५ वर्षात ३ लाखांहुन अधिक शेतकऱ्यांच्याआत्महत्या झाल्या. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभावाऐवजी कमीभाव देऊन लाखो रूपयांची शेतक-यांची लूट करण्यात आली. सततची नापिकी, सरकारचे शेतकरी विरोधी कायदे व धोरण, दुष्काळ इत्यादी बाबींमुळे शेतकरी…

सवर्णांना दिलेले आरक्षण कोर्टात टिकणार का..? 

आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक घटक 'आम्ही कसे मागास आहोत' हे दाखविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. सर्वप्रथम सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण हा 'अपवाद' असल्याचे समजून घेतले पाहिजे.  कोणत्याही समाजाचे आरक्षण…