शेताच्या बांधावर असणारी झाडे पुर्वी सरकारच्या मालकीची असत, बापूंमुळे ती शेतकऱ्यांच्या मालकीची झाली
राजारामबापूंची ओळख म्हणजे पदयात्री. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मागण्यांसाठी राजारामबापू पदयात्रा काढत. ऑक्टोंबर महिन्यातल्या रणरणत्या उन्हात त्यांनी सलग दहा दिवस सांगली ते उमदी अशी पदयात्रा काढली होती. दुष्काळी भागात पायी जावून त्यांचे…