Browsing Tag

औरंगाबाद

अजान सुरू झाली अन बाळासाहेबांनी आपलं भाषण थांबवलं….

राज्यात सद्या मशिदीवरच्या भोंग्यांचा मुद्दा पेटलाय. जेंव्हा जेंव्हा राज्यात हिंदू मुस्लिम वाद निर्माण होतात तेंव्हा तेंव्हा विरोधक सत्ताधारी शिवसेनेच्या विचारधारेवर बोट ठेवतात. त्याच वरून भाजप नेते आणि राज ठाकरे देखील मशिदीवरच्या भोंग्यांचा…
Read More...

घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार शिवरायांच्या आजोबांनी केला होता.

औरंगाबाद जिल्ह्याच्या कुशीत प्राचीन काळापासून स्थापन असलेले घृष्णेश्वर मंदिर सर्वांचेच श्रद्धास्थान आहे. शंकराचे हे मंदिर १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या दौलताबाद पासून हे मंदिर वेरूळ लेण्यांजवळच अगदी ११…
Read More...

पतंगराव म्हणाले, “चमचाभर पाणी काढलं तर समुद्र आटत नाही !”

निसर्गाचा प्रकोप हा शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. यावर्षी कोरोना साथीने छळले आणि पाठोपाठ ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडून काढले. महाआघाडी सरकारने मदत जाहीर केली मात्र सध्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे…
Read More...

महाराष्ट्रातील भारतमातेचं एकमेव मंदिर !

कोल्हापूरच्या अंबाबाई पासून ते  तुळजापूरच्या भवानीपर्यंत , माहूरच्या रेणूकेपासून ते मुंबईच्या महालक्ष्मी पर्यंत अनेक देवी महाराष्ट्रावर मायेचं छत्र धरून उभ्या आहेत. याच महाराष्ट्रात भारत मातेचं मदिर आहे हे तुम्हाला ठाऊक आहे काय? देशाला…
Read More...

औरंगाबादच्या घटनेला नेमकं जबाबदार कोण…?

गेले ४-५ दिवस औरंगाबाद शहर धुसमसतय. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालाय. धार्मिक दंगल उसळून लोकांच्या जीविताचं आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. यामुळे प्राचीन ,औद्योगिक,ऐतिहासिक या बरोबरच चळवळीचं प्रमुख शहर…
Read More...