Browsing Tag

बीसीसीआय

क्रिकेटमध्ये पैसा असतो हे कळलेला जगातला पहिला माणूस म्हणजे दालमिया.

भारत आज जागतिक क्रिकेटमधली महासत्ता आहे. भारताला इथपर्यंत  पोहचवण्याचं श्रेय जसं सचिन, सौरव , द्रविड, धोनी, कोहली यांच्यासारख्या खेळाडूंना तर जातं, तसंच ते आणखी एका माणसाला जातं. ज्याने पडद्यामागे राहून आपल्या  प्रशासकीय कौशल्यामुळं…
Read More...

रमेश पोवारला ‘कबीर खान’ बनता आलं नाही, म्हणून भारताला विश्वचषक गमवावा लागला !

“मला भारतीय संघासाठी विश्वचषक जिंकायचा होता, पण आपण सुवर्णसंधी गमावली” भारतीय महिला क्रिकेटच्या एकदिवसीय आणि कसोटी संघाची कर्णधार मिताली राज हिने दिलेली ही प्रतिक्रिया फक्त मितालीचीच नाही, तर भारतीय क्रिकेटमधल्या अंतर्गत राजकारणामुळे…
Read More...

लगावलेला सिक्सर स्टेडियममधून थेट दुसऱ्या देशात जाऊन पडला होता !!

कर्नल सी.के. नायडू. कोट्टारी कंकय्या नायडू अर्थात कर्नल सी.के. नायडू म्हणजे भारताचे पहिले कसोटी कर्णधार होत. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. १९३२ साली क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या…
Read More...

एक निवडणुक अशी झाली जिथे शरद पवारांचा पराभव झाला होता  !

फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणातील शरद पवाराचं राजकिय स्थान सांगण्यासाठी कोणत्याही तज्ञाला बोलवण्याची गरज नाही. शरद पवार हे चोवीस तास राजकारण करणारे नेते. राजकारणाच्या मैदानात कधीही पाठ न टेकवलेले मल्ल. पण तुम्हाला कोणी…
Read More...

गेल्या २० वर्षांपासून या सुरक्षित हातात आहे भारतीय क्रिकेट संघाचं ‘स्टेअरिंग’

१९९९ सालापासून भारतीय क्रिकेट संघ जेव्हा कधी इंग्लंडच्या दौऱ्यावर जातो त्यावेळी संघात बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या असतात. प्रत्येक दौऱ्यात संघाचा कॅप्टन वेगळा असतो, कधीकधी कोच बदललेले असतात. आधीच्या दौऱ्यातील  अनेक खेळाडूंच्या जागी…
Read More...